Tuesday, July 15, 2008
मराठी.
┌─●ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातुन●─┐ ┌─●;आई,ग: आसे उदगार निघतात तो●─┐ माणुस●─┐ ┌─●मराठी.●─┐
┌─●लहान मुलांचे नाव ठेवताना ज्या●─┐ घरातिल●─┐ ┌─●माय,बहिणी शिवाजीचा●─┐ पाळणा म्हणतात ते ┌─●घर मराठी माणसाचें●─┐
┌─●शिव चरीत्र वाचताना ज्याचा उर●─┐ ┌─●अभीमानान भरुन येतो ति छाती मराठी●─┐ ┌─●माणसाची●─┐
┌─●धर्मविर संभाजी महाराजांचे तुरुंगातले●─┐ ┌─●केलेल्या ┌─●छळ,व हालांची कहाणी●─┐ ┌─●वाचताना ज्यांच मन शोक संतप्त होउन●─┐ ┌─●उठत ते मन मराठी मन●─┐
┌─●जय भवानी जय शिवाजी... जय हिंद जय●─┐ ┌─●महाराष्ट्र●─┐............ ..
Rajsahebanchi Press Conference Dtd 14/7/08
राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा मराठीचा मुद्दा लावून धरला. मराठीसाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं ते म्हणाले.आता राज ठाकरेंनी आता इंग्रजी शाळांना लक्ष्य केलं आहे त्यांच्याकडे मराठी पहिलीपासून व्हावी यासाठी ते मुंबईसह राज्यातील सगळ्या सीबीएससी आणि आयसीएससी शाळांमध्ये पहिलीपासून मराठी सक्तीची करावी अशा पद्धतीचं पत्र ते पाठवणार आहेत. आणि खासकरून ते पत्र मराठीच छापलं आहे.
तर दुकानांमध्ये मराठीच्या पाट्या सक्तीच्या कराव्या यासाठी सर्व दुकानांना आणि कंपन्यांनाही मी पत्र पाठवणार आहे त्यासाठी राज्यातील सर्व शाळांना ही पत्रकं पाठवली जातील.
आजच्या भाषणातही त्यांनी पुन्हा युपी बिहारला लक्ष्य केलं. युपीमधून येणाऱ्या लोढ्यांवर त्यांनी पुन्हा तोफ डागली. आत्ता 1556 कोटी युपीत गेले आहेत तर महाराष्ट्रातून सर्वात जास्त मनिऑर्डर म्हणजे 82 टक्के मनिऑर्डर युपीमध्ये जातात तर युपीमधून आलेल्या युपी-बिहारींची संख्या म्हणजे 20लाख 72 हजार 193 वर गेली आहे. यासाठी आता सर्व क्षेत्रांमध्ये संघटना स्थापन करणार आहोत तर लोकसभेच्या निवडणुका माझा पक्ष लढवणार आहेच मात्र कोणत्या जागांवर लढणार हे अजूनही निश्चित केलेलं नाही. तर शिक्षणमंत्री पुरकेंवरही त्यांनी समाचार घेतला पुरकेंमुळेच हा सगळा गोंधळ होतो .
तर दुकानांमध्ये मराठीच्या पाट्या सक्तीच्या कराव्या यासाठी सर्व दुकानांना आणि कंपन्यांनाही मी पत्र पाठवणार आहे त्यासाठी राज्यातील सर्व शाळांना ही पत्रकं पाठवली जातील.
आजच्या भाषणातही त्यांनी पुन्हा युपी बिहारला लक्ष्य केलं. युपीमधून येणाऱ्या लोढ्यांवर त्यांनी पुन्हा तोफ डागली. आत्ता 1556 कोटी युपीत गेले आहेत तर महाराष्ट्रातून सर्वात जास्त मनिऑर्डर म्हणजे 82 टक्के मनिऑर्डर युपीमध्ये जातात तर युपीमधून आलेल्या युपी-बिहारींची संख्या म्हणजे 20लाख 72 हजार 193 वर गेली आहे. यासाठी आता सर्व क्षेत्रांमध्ये संघटना स्थापन करणार आहोत तर लोकसभेच्या निवडणुका माझा पक्ष लढवणार आहेच मात्र कोणत्या जागांवर लढणार हे अजूनही निश्चित केलेलं नाही. तर शिक्षणमंत्री पुरकेंवरही त्यांनी समाचार घेतला पुरकेंमुळेच हा सगळा गोंधळ होतो .
Subscribe to:
Posts (Atom)